Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Vidhan Sabha Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एक की दोन टप्प्यात, फायदा-तोटा कुणाला होणार ? в хорошем качестве

Vidhan Sabha Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एक की दोन टप्प्यात, फायदा-तोटा कुणाला होणार ? 11 дней назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



Vidhan Sabha Elections: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एक की दोन टप्प्यात, फायदा-तोटा कुणाला होणार ?

#BolBhidu #MaharashtraElectionUpdates #MVAVsMahayuti केंद्रिय निवडणूक आयोगाचं पथक 27 आणि 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आगामी विधानसभेच्या निमित्ताने हे पथक विविध राजकीय पक्षांची भूमिका समजून घेतयं. याच निमित्ताने केंद्रीय निवडणूक आयोगाने 27 सप्टेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी विविध राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेतली. याच बैठकीत निवडणूका किती टप्प्यात व्हाव्यात याविषयी वेगवेगळ्या पक्षांनी आपली वेगवेगळी भूमिका मांडली. महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गटाने निवडणूका एकाच टप्प्यात व्हाव्यात अशी मागणी केली तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत राज्यात पाच टप्प्यांत मतदान का घेण्यात आले, असा सवाल करून विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्याव्यात अशी मागणी केली. महाविकास आघाडीत कॉँग्रेस आणि शरद पवार गटाने निवडणूका किती टप्प्यात घ्याव्यात याविषयी मौन बाळगळ्याचं वृत्त आहे तर महायुतीतील भाजपने पण विधानसभा निवडणुकीतील टप्प्याविषयी मौन बाळगल्याचं सांगितलं जातंय. यात सगळ्यात आश्चर्य व्यक्त करण्यात येतय ते शिंदे गटाच्या भूमिकेविषयी. कारण शिंदे गटाने एकीकडे एकाच टप्प्यात निवडणूका व्हाव्यात अशी भूमिका व्यक्त केली असताना, काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र निवडणूका दोन टप्प्यात होतील असं सांगितलं होतं. अर्थात, तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अंदाज होता आणि निवडणूक पथक त्यावेळी महाराष्ट्रात यायचं होतं, असं सध्या बोललं जातंय. पण केंद्रीय निवडणूक आयोगापुढे वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका का मांडल्यात? शिंदे गट, अजित पवार गट आणि ठाकरे गट एकाच टप्प्यात निवडणूका व्हाव्यात असं का म्हणतय? कॉँग्रेस, शरद पवार गट आणि भाजपने निवडणुकीच्या टप्प्यावर मौन का बाळगलय? पाहुयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu.com   ➡️Website: https://bolbhidu.com/

Comments